IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या सलग 4 पराभवावर जसप्रीत बुमराहचं वक्तव्य; म्हणाला, ‘टीम…’
[ad_1] मुंबई : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. मुंबई इंडियन्स या सिझनचे 4 सामने खेळली आहे, परंतु यामध्ये एकदाही मुंबईला आपल्या नावे विजय नोंदवता आलेला नाही. ज्यामुळे आयपीएल 2022 मध्ये मुंबई संघाला सलग चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबई इंडियन्सच्या खराब खेळानंतर या टीमचा स्टार खेळाडू आणि बॉलर…