Headlines

बुमराह-मलिंगा एवढाच घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री

[ad_1] मुंबई : उत्तम गोलंदाज हा टीमसाठी सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियासाठी युवा खेळाडूंची गरज असणार आहे. श्रीलंका सीरिजनंतर टीम इंडियाला आयर्लंड सीरिज खेळायची आहे. या सीरिजसाठी काही दिग्गज खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. तर युवा खेळाडूंनी टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली जाणार आहे. यावेळी एक धडाकेबाज  चेतन सकारियाला आयर्लंड…

Read More