Headlines

पंजाब कुठे कमी पडलं? 6 व्या पराभवानंतर कॅप्टन मयंक अग्रवालनं सांगितली मोठी गोष्ट

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पंजाब विरुद्ध राजस्थान सामना झाला. या सामन्यात पंजाबला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीमने 20 ओव्हरमध्ये 189 धावा केल्या.  पंजाबचे बॉलर्स थोडे कमी पडले. ज्यामुळे राजस्थानला पंजाबवर विजय मिळवणं अधिक सोपं झालं. कर्णधार मयंक अग्रवालने पराभवाचं कारण सांगितलं आहे. …

Read More

हार्दिक पांड्यामुळे टी 20 वर्ल्ड कप खेळण्याचं या खेळाडूचं स्वप्न अधूरं?

[ad_1] मुंबई : रोहित शर्माच्या हाती कर्णधारपदाची धुरा आल्यानंतर टीम इंडियाची कामगिरी दिवसेंदिवस अधिक उत्तम होत आहे. टीम इंडियाच्या विजयाचा दबदबा वाढत आहे. खेळाडूही उत्तम कामगिरी करत आहेत. मात्र आता टीम इंडियाच्या एका खेळाडूची जागा धोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उत्तम कामगिरी करूनही या खेळाडूचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  हार्दिक…

Read More