Headlines

“काही झालं तरी….”, IPL 2022 जिंकल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला?

[ad_1] अहमदाबाद :  टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात पदार्पणातील मोसमात गुजरातला (Gujrat Titans) आयपीएल चॅम्पियन केलं. रविवारी 29 मे ला झालेल्या सामन्यात राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं. गुजरातला चॅम्पियन केल्यानंतर हार्दिकने मोठं विधान केलंय. हार्दिकने आता टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून द्यायचाय, असं म्हणत आपली…

Read More