Headlines

मराठीतील आद्य शिलालेखाचे सुशोभीकरण ; उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन

[ad_1] अलिबाग : आक्षी येथील मराठीतील आद्य शिलालेखाची सुयोग्य स्थळी प्रतिष्ठापना आणि परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे उद् घाटन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज, सोमवारी करण्यात येणार आहे. आक्षी येथील दोन दुर्लक्षित शिलालेखांचे जतन करण्याची मागणी आक्षी ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण…

Read More

आंबा-काजू, मासळीच्या निर्यातीसाठी रत्नागिरीत उद्योग खात्यातर्फे स्वतंत्र यंत्रणा

[ad_1] रत्नागिरी : कोकणातील आंबा-काजू आणि मासळी जेएनपीटी बंदराऐवजी जयगड येथील बंदरातून परदेशात पाठवण्यासाठी रत्नागिरीत मँगो पार्क, मरिन पार्क आणि कॅश्यू पार्क उभारण्यासाठी उद्योग खात्याने तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील…

Read More

meeting soon to clear misunderstandings about refinery says industries minister uday samant zws 70

[ad_1] रत्नागिरी :   रिफायनरीबाबत काही गैरसमज झाले असतील तर ते आधी दूर केले जातील. त्यासाठी लवकरच माझ्या दालनात बैठक घेतली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खेड येथे पत्रकारांशी बोलताना नमूद केले.    शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सामंत यांचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन झाले. या दौऱ्यात असतानाच त्यांना उद्योगमंत्रीपद मिळाल्याचे वृत्त आले. या पार्श्वभूमीवर सामंत म्हणाले…

Read More