Headlines

Ind vs Aus: ‘… हे खरंच भयानक’, 19 व्या ओव्हरवर बोलताना सुनिल गावस्कर यांनी ओढले ताशेरे!

[ad_1] Sunil Gavaskar : भारतीय संघाला (Team India) मागील काही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागत आहे. त्याला कारण ठरतंय भारतीय संघाची गोलंदाजी. प्रथम पाकिस्तान, नंतर श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) भारताची गोलंदाजी पराभवाचं कारण ठरली. या तीनही सामन्यात 19 वी ओव्हर सर्वात मारक ठरली. त्यावरून आता भारतीय संघाचे माजी स्टार खेळाडू सुनील गावस्कर…

Read More

IND vs AUS 1st T20 : टीम इंडियाचा घातक बॉलर 3 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानात

[ad_1] मोहाली : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन हे मोहालीत करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाने (Australia) टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) बॅटिंगसाठी भाग पाडलंय. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टार बॉलरचं तब्बल 3 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर कमबॅक झालंय. (ind vs aus 1st t20i team india faster bowler…

Read More

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या जीवाशी खेळ, काय घडलं हॉटेलच्या रुमवर?

[ad_1] Cricket News : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 20 सप्टेंबरपासून तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. अॅरॉन फिंचच्या (aaron finch) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया टीम भारताच्या दौऱ्यावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला टी20 सामना मोहालीत (Mohali) खेळवला जाणार आहे.  दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज (road…

Read More

…मग मी याला बघतोच; मराठमोळ्या खेळाडूंमध्ये असं काय बिनसलं? रोहित शर्माकडून Shardul Thakur ला धमकी

[ad_1] मुंबई : टीम इंडियाच्या शार्दुल ठाकूरने 2020-21 मध्ये गाबामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली. या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावत टीमच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. दरम्यान याबाबत नुकतंच अजिंक्य रहाणेने एक मोठा खुलासा केलाय.  अजिंक्य रहाणेच्या म्हणण्यानुसार, या सामन्यात शार्दूल ठाकूर आऊट झाल्यावर टीमचा ओपनर फलंदाज रोहित शर्मा संतापला होता. पण…

Read More

36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं…टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला अश्रू अनावर

[ad_1] मुंबई : 2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबामध्ये रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. दरम्यान या सिरीजच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या असून याविषयी बोलताना तत्कालीन कर्णधार अजिंक्य रहाणेला अश्रू अनावर झाले आहेत. 2020-2021 च्या…

Read More