IND vs SL : श्रेयस अय्यर-रवींद्र जडेजावर मोठा अन्याय, पाहा नेमकं काय घडलं
[ad_1] मुंबई : टीम इंडियाने श्रीलंका संघाचा दारूण पराभव केला आहे. दुसरा कसोटी सामना 238 धावांनी जिंकून सीरिजवरही आपलं नाव कोरलं. कर्णधार रोहित शर्माची विजयी घोडदौड सुरूच आहे. आधी टी 20 आणि नंतर कसोटी दोन्ही सीरिजवर श्रीलंके विरुद्ध विजय मिळवला आहे. सीरिजमध्ये 2-0 ने टीम इंडिया सीरिज जिंकली. श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हैराण करणारी…