गरज असते तेव्हाचं आऊट होतात, माजी क्रिकेटपटूची सीनियर खेळाडूंवर सणसणीत टीका
[ad_1] मुंबई : आयपीएल संपल्यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेकडे खिळल्या आहेत. या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.याचं सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आयपीएलमधील कामगिरी आणि इतर सामन्यातील परफॉर्मन्स पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खास…