Headlines

IND Vs BAN: पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, “प्रामाणिकपणे सांगायचं तर…”

[ad_1] India Loss Series Against Bangladesh Rohit Sharma Reaction: बांगलादेश विरुद्धची मालिका भारतानं 2-0 ने गमावली आहे. सलग दोन विजयामुळे तीन सामन्यांची मालिका बांगलादेशनं खिशात घातली आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ…

Read More