Headlines

रोहित शर्मा कॅप्टन होताच या खेळाडूला वाईट दिवस, करिअर संपुष्टात येणार?

[ad_1] मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी आता फक्त 100 दिवस उरले आहेत. त्याआधी टीम इंडिला इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे 3 सामन्यांची इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिज सुरू आहे.  ही सीरिज टी 20 वर्ल्ड कपच्या मालिका टीम इंडियासाठी खूप महत्वाची असणार आहे.त्या तयारीच्या दृष्टीनं प्रत्येक सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच संधी दिली…

Read More