Headlines

IND vs NED T20 World Cup : सुर्यकुमार यादवचा भीम पराक्रम! ‘या’ मोठ्या विक्रमावर कोरलं नाव

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज टीम इंडियाने (Team India) 56 धावांनी नेदरलँड्सचा पराभव करत विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाच्या विजयात बॅट्समन सह बॉलर्सच उत्कृष्ट योगदान होते. याच सामन्यात टीम इंडियाचा बॅट्समन सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम नेमका काय आहे…

Read More

T20 WC: Rohit Sharma च्या चुकीचा फटका के.एल राहुलला? रिव्ह्यू घेतला असता तर…!

[ad_1] सिडनी : आज टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरूद्ध आपला दुसरा सामना खेळतेय. पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह आणखी वाढला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फलंदाजी केली. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर के.एल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ओपनिंगला येत राहुलला केवळ…

Read More

T20 World Cup : Ins vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?

[ad_1] T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात करत पाकिस्तानवर मात केली (ind vs pak). शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या (Virat kohli) संयमी खेळीनं क्रिकेटप्रेमींची दाद मिळवली. तर, नाही म्हणता पाकिस्तानच्या गोलंदाजीचीही प्रशंसा झाली. पण, या साऱ्यामध्ये एकाएकी महेंद्र सिंह धोनी, अर्थात Team India चा माजी कर्णधार का…

Read More

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली

[ad_1] Sharad Pawar on indvspak : वर्ल्ड कपच्या भारत आणि पाकिस्तानमधील थरारक सामन्यामध्ये भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये आर.आश्विनने एकेरी धाव घेत विजय साकार केला. या सामन्याचा शिल्पकार ठरला तो म्हणजे किंग विराट कोहली. या विजयाचं सर्व स्तरातूव भारतीय संघाचं कौतुक केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही…

Read More

जब जब पाकिस्तान भिडा, तब विराट खडा! ‘असा’ ठरला कोहली विजयाचा शिल्पकार

[ad_1] Sport News : वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान सामना अगदी श्वास रोखून धरणारा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला असताना आर. आश्विनने एक धाव घेत भारताला सामना जिंकून दिला. एकवेळ अशी होती की सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या पारड्यात होता मात्र खेळपट्टीवर किंग विराट कोहलीने शेवटपर्यंत थांबत एक बाजू लावून धरली होती. विराटने 53 चेंडूमध्ये 82 धावा…

Read More

India Vs Pakistan सामन्याची शेवटची ओव्हर, असा रंगला विजयाचा थरार…

[ad_1] T20 World Cup 2022 India Vs Pakistan : 20 वर्ल्डकपच्या पाकिस्तान विरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं 4 गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण एक चेंडू एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव काढली आणि विजयावर मोहोर उमटवली. पहिला बॉल – Mohammad Nawaz  विरुद्ध  Pandya–  पहिल्याच चेंडूवर षटकार…

Read More