Headlines

तेव्हा मानगूट पकटली आणि आता…; दिनेश कार्तिकसोबत असं का करतोय Rohit Sharma?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी नागपुरात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला. सामना जिंकण्यासोबतच मैदानावर एक मजेशीर क्षणही पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने गंमतीशीरपणे यष्टिरक्षक…

Read More