वर्धेत मुसळधारेने पिकांची दैना ; हजारो हेक्टरवरील पिके भूईसपाट ; धरणाच्या जलपातळीत वाढ
[ad_1] वर्धा : जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस पिकाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सोनेगाव परिसरात पिकांची झालेली दैना बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणणारी आहे. सरासरीच्या जवळपास ५० टक्के पाऊस बरसल्याने जलपातळी चांगलीच उंचावली, त्यामुळे शेकडो गावांना धोक्याचा इशारा देत धरणांमधून पाणी सोडणे…