Headlines

वाईट याचं वाटतं की…; टेस्ट सामना जिंकल्यानंतरही Rohit Sharma ला सतावतेय ‘ही’ गोष्ट

[ad_1] Rohit Sharma : नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India Beat Australi) ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. 5 दिवसांच्या या टेस्ट सामन्यांचा निर्णय अवघ्या 3 दिवसांत लागला आणि टीम इंडियाने या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान पहिला टेस्ट सामना भारताने जिंकल्याने चाहते फार खूश आहेत, मात्र दुसरीकडे…

Read More