राज्यातील आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता!
[ad_1] संदीप आचार्य मुंबई राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यात होणाऱ्या बालमृत्यूंवरून वेळोवेळी न्यायालयाने फटकारूनही आदिवासी भागासाठी अत्यावश्यक असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबत सरकारल पत्र लिहून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली…