Headlines

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

[ad_1] विशाखापट्टणम : रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला आहे. (ind vs sa 3rd t20i team india win 1st match in under rishabh pant captaincy beat south africa by 48 runs) टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचे आव्हान…

Read More

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून दाखवला जाणार बाहेरचा रस्ता

[ad_1] मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली जाणारी 5 सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसाठी फार महत्वाची आहे. कारण या सामन्यात सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याच सामन्यातील परफॉर्मन्सच्या बळावर टी-20 विश्वचषकासाठी खेळाडूंची निवड होणार आहे. त्यामुळे या मालिकेला फार महत्व आहे.  पहिल्या टी-20 सामन्यात अनेक युवा खेळाडूंना चांगली कामगिरी…

Read More

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : विराट कोहली आयपीएलच नाही तर टीम इंडियातही वारंवार खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला ब्रेक द्यावा अशी अनेक दिग्गज लोकांनी मागणी केली. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा तो फ्लॉप ठरला.  पंजाब विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांची मोठी निराशा झाली….

Read More

रिटेन न केल्यानं युजवेंद्र चहल नाराज, मॅचमध्ये असा काढला राग, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात चुरशीची झाली आहे. राजस्थान, लखनऊ, कोलकातामध्ये कडवी लढत दिसत आहे. मैदानात अनेक किस्से घडत असतात मात्र राजस्थान विरुद्ध बंगळुरू सामन्यात एक अजब प्रकार घडला. फ्रान्चायझीनं रिटेन न केल्याचा राग खेळाडूनं काढला.  यंदाच्या हंगामात 10 टीम आहेत. त्यामुळे बऱ्याच टीममध्ये बदल झाले आहेत. यावेळी बंगळुरू टीमने युजवेंद्र चहलला रिटेन…

Read More

IPL 2022 | विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं अधुरं स्वप्न हे 3 खेळाडू पूर्ण करणार?

[ad_1] मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी क्रिकेट विश्वात परिचित आहे. विराटने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) आणि यपीएलमध्ये (IPL) बंगळुरुला (RCB) अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. मात्र त्याला आपल्या नेतृत्वात मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकून देता आलेलं नाही. विराटला आयपीएलमध्ये आरसीबीला ट्रॉफी जिंकून देता आली नाही. मात्र विराटचं हे अधुरं…

Read More