IPL 2022 : कोच रिकी पाँटिंग यांचा 9 टीमला इशारा, म्हणाले….
[ad_1] मुंबई : हार्दिक पांड्याच्या टीमने छोबीपछाड केल्यानंतर दिल्ली टीमला पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली टीममध्ये काही धुरंधर खेळाडूंची कमी होती. ही कमतरता पुढच्या सामन्यात भरून निघणार आहे. त्यामुळे दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग यांनी इतर टीमला इशारा दिला आहे. दिल्ली टीममध्ये धुरंधर खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंत थोडा निर्धास्त झाला. कोलकाता विरुद्ध 7 एप्रिलला…