Headlines

मृत्यू झाल्यानंतर 13 दिवस आत्मा घरातच राहतो, गरुड पुराण सांगते…

[ad_1] Garuda Purana Death Secrets: पृथ्वीतलावर मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. जो जीव जन्माला आला, त्याचा मृत्यू होणारच हे निर्विवाद सत्य आहे. शिव पुराण, गरूड पुराण आणि कठोपनिषद या काही ग्रथांमध्ये मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे नेमके काय होते, याबाबत माहिती दिली आहे. गरुड पुराणात आत्म्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरच्या प्रवासाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यातून…

Read More

Garud Puran: मृत्यूच्या 13 दिवसानंतरही पृथ्वीवर असतो आत्मा; पहा काय म्हटलंय गरूड पुरुणात

[ad_1] मुंबई : व्यक्तीच्या आयुष्यात मृत्यू हे अंतिम सत्य मानलं जातं. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे. परंतु एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कुठे जाते असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. हिंदू धर्मग्रंथ गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने देखील सांगितले आहे की, आत्मा कधीही मरत नाही. कोणाचा जन्म झाला तर त्याचा मृत्यू निश्‍चित आहे आणि जो मेला आहे…

Read More