Headlines

Team India मध्ये का होतायत वारंवार बदल; अखेर Rohit Sharma चा खुलासा

[ad_1] मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या उत्कृष्ट कामगिरी करतेय. नुकतंच भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सिरीज जिंकली. त्याआधी इंग्लंड दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मध्ये विजयाचा झेंडा फडकवला होता. आता भारतीय टीमच्या नजरा खास आशिया चषक आणि टी-20 वर्ल्डकपवर खिळल्या आहेत. आता कर्णधार रोहित शर्माने आपल्या टीमबद्दल मोठं वक्तव्य केलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी मजबूत…

Read More