Headlines

तेलंगणमधील धरणामुळे राज्यातील गावांना पुराचा फटका ; सोमनपल्ली गाव उद्ध्वस्त , महामार्गावरील जंगलात २०६ कुटुंबांचे वास्तव्य 

[ad_1] रवींद्र जुनारकर, लोकसत्ता गडचिरोली : तेलंगणातील मेडीगट्टा धरणामुळे सिरोंच्या तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे. सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. या गावातील २०६ कुटुंबांनी महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साहाय्याने तिथेच तंबू उभारून वास्तव्याला सुरुवात केली आहे. आता आम्ही गावात परत जाणार नाही, आम्हाला इतरत्र हलवा, आमचे पुनर्वसन करा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून…

Read More