Headlines

सत्तर लाख शेतकऱ्यांकडून पीकविमा ; चोवीस तासांत साडेपाच लाख अर्ज; शेवटचे दोन दिवस शिल्लक

[ad_1] पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामातील पिकांसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यातील ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. विमा काढण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या चोवीस तासांत विक्रमी ५ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण…

Read More