लम्पीमुळे जनावरे दगावल्यास शेतकऱ्यांना मदत
[ad_1] लम्पीमुळे जनावरे मृत्यू पावल्यास शेतकऱ्यांना मदत मुंबई: लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास सबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पशु संवर्धन विभागीतल रिक्त ११५९ पदे त्वरित बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णयही घेण्यात आला….