Headlines

हा भेदभाव नाही तर आणखी काय! जे Ajinkya Rahane सोबत घडलं, ते Virat Kohli सोबत का नाही?

[ad_1] मुंबई : एजबॅस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. भारताची कमकुवत फलंदाजी हे या पराभवाचे प्रमुख कारण होतं. संघातील बहुतांश फलंदाजांना अनुभवाची कमतरता होती. अशा परिस्थितीत चाहत्यांना पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आठवण झाली आहे. अजिंक्य…

Read More