Headlines

“…म्हणून लोकांना उगाच २००० रुपये दंड होत आहे”; नितीन गडकरींचं औरंगाबादमध्ये वक्तव्य | Nitin Gadkari comment on penalty for passengers for exceeded vehicle speed in Aurangabad pbs 91

[ad_1] वाहतकू नियम आणि दंडाच्या रकमेत बदल झाल्याने महामार्गांवर प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागत आहे. अशातच महामार्गावरील वेगमर्यादेच्या जुन्या नियमांचाही फटका प्रवाशांना बसत आहे. यासाठी प्रवाशांना अगदी २००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागत आहे. यावर आता केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही भाष्य केलंय. नितीन गडकरींनीही प्रवाशांना भराव्या लागणाऱ्या दंडाबाबत सरकारच्या…

Read More