Headlines

IND vs ENG : टीम इंडियाने झोडल्यानंतरही इंग्लंडचा माज उतरेना, कोचची धमकी

[ad_1] एजबस्टन : उपकर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) 146 धावांच्या खेळीने टीम इंडियाला तारलं. पंतने निर्णायक क्षणी केलेल्या या खेळीमुळे टीम इंडियाचा डाव सावरला. त्यामुळेच टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली. यामुळे इंग्लंड पाचव्या कसोटीत बॅकफुटवर गेली आहे. मात्र यानंतरही इंग्लंडचा माज उतरलेला नाहीये. (eng vs ind 5th rescedule test match england assistant…

Read More