वडिलांच्या एका अटीखातर एकता कपूर 47 व्या वर्षीही अविवाहित; कारण असं, ज्याचा विचारही करणं अशक्य
[ad_1] मुंबई : मालिका आणि चित्रपटांच्या विश्वात भारतामध्ये काही निर्मिती संस्थांना मानाचं स्थान आहे. बरेच कलाकार घडवण्याचं काम या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यातलंच एक नाव म्हणजे ‘बालाजी टेलिफिल्म्स’. अभिनेते जितेंद्र यांच्या लेकिनं स्वबळावर या निर्मितीसंस्थेला मोठं केलं. एकता कपूर हिनं जीवनातील बराच काळ तिच्या कामाला वाहिला. निर्मिती संस्थेला मोठं केलं, बरेच कलाकार…