दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलण्याआधी ६० टक्के लोक निघून गेले का? संदीपान भुमरे म्हणाले, “सात ते आठ तास…” | Sandeepan Bhumare comment on allegations of people left Eknath Shinde Dasara Melava
[ad_1] मुंबईतील बीकेसी मैदानावरील शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होईपर्यंत ६० टक्के लोक निघून गेल्याचा आरोप केला जातोय. लोक सभेतून निघून जातानाचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर भुमरेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट…