Ajinkya Rahane चा टीम इंडियामध्ये कमबॅकचा मूड नाही? असं का म्हणतोय खेळाडू…!
[ad_1] मुंबई : दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 रन्सने पराभव करत विजेतेपद पटकावलं. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच दक्षिण विभागाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. पश्चिम विभागाच्या 529 धावांच्या डोंगरासारख्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण विभाग केवळ 234 धावांवर गारद झाला. पश्चिम विभागाला तब्बल 12 वर्षांनंतर विजेतेपद पटकावण्यात यश आलंय. या मोठ्या…