ओवररिएक्ट करू नका, माझं काम फक्त…; पराभवानंतर Rahul Dravid यांची पहिली प्रतिक्रिया
[ad_1] दुबई : 2021 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला आशिया कप-2022 च्या अंतिम फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. टीम इंडिया मोठ्या स्पर्धांमध्ये सतत फ्लॉप होतेय, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयोगांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, दरम्यान त्यांनी एका मुलाखतील टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. …