राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता – दीपक केसरकर
[ad_1] तेच ते खोटे आरोप वारंवार करणाऱ्यांचे ढोंग लवकरच उघडकीस आणणार आहोत. पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असताना तेव्हाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता, असे खळबळजनक विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. हेही वाचा- शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांकडून ‘घरात घुसून मारू’ असं वक्तव्य का? बच्चू कडू स्पष्टच…