Headlines

congress sachin sawant share bjp video on petrol diesel price decision

[ad_1] राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज नव्या सरकारची पहिलीच मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय हा पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा होता. यामुळे राज्यातील नागरिकांना…

Read More

“शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ” | Congress Atul Londhe CM Eknath Shinde Devendra Fadanvis Maharashtra Government sgy 87

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पाहत आहे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झालेत, तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात अस्तित्वातच नसल्याने महाराष्ट्र…

Read More

‘झाडी, डोंगार, हाटील’ने सारेच झाले इम्प्रेस पण शहाजीबापूंनी घरात पाऊल ठेवताच पत्नी म्हणाली, “काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट…” | Shivsena MLA shahaji bapu patil talks about his wifes reaction on Kay Zadi Kay Dongar Kay Hatil scsg 91

[ad_1] “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांना या डायलॉगमुळे घरी मात्र रोषाला सामोरं जावं लागलंय. शहाजीबापू यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खुलासा केलाय. नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची…

Read More

“काँग्रेसने स्वाभिमान केव्हाच गहाण टाकलाय”, राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका | BJP leader radhakrishna vikhe patil on congress and balasaheb thorat statement presidential election rmm 97

[ad_1] येत्या १८ जुलैला देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मताची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय विरोधक असणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराला…

Read More

“काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर…”; बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांचं नाव घेत इम्तियाज जलीलांचा हल्लाबोल | Imtiyaz Jaleel allegations on Congress over renaming of Aurangabad as Sambhajinagar pbs 91

[ad_1] ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं…

Read More

“तू मला ओळखत नाही रे राजा, असे किती आले आणि गेले”, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य | Imtiyaz Jaleel criticize Congress Balasaheb Thorat Ashok Chavan over rename of Aurangabad pbs 91

[ad_1] ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनाही इम्तियाज जलील यांनी सूचक इशारा दिला. “तू मला ओळखत नाही रे राजा. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले,” असं वक्तव्य जलील यांनी केलं. ते मंगळवारी (१२ जुलै) औरंगाबादमध्ये नामांतर विरोधात भडकल…

Read More

“…तेव्हा लाज वाटली नव्हती का?”; शिंदे गटाचा ठाकरेंना रोकठोक सवाल | Bharat Gogawale slams Shivsena says why dont you feel ashamed to form alliance with congress ncp scsg 91

[ad_1] २०१९ साली शिवसेना – भाजपाने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजपा एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी धरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?, असा सवाल शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून नेमणूक केलेल्या भरत…

Read More

congress sachin sawant tweet objects hindutva bjp party constitution eknath shinde devendra fadnavis

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंसोबत असणारे इतरही काही नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा शिवसेना भवनातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून…

Read More

विधान परिषदेत मतं फुटलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार? नाना पटोले दिल्लीत; म्हणाले “हायकमांडने फार गांभीर्याने…” | Congress Nana Patole Vidhan Parishad Maharashtra Government Sonia Gandhi sgy 87

[ad_1] काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत आहेत. नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. राज्यात झालेलं सत्तांतर तसंच मतफुटीच्या मुद्द्यावर नाना पटोले पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. एबीपी माझाशी बोलताना नाना पटोले यांनी आपण हायकमांडकडे वेळ मागितली असून वेळ मिळाल्यास सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल असं सांगितलं आहे. तसंच हायकमांडने मतफुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतला असल्याचंही…

Read More

congress sachin sawant slams eknath shinde devendra fadnavis government

[ad_1] महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर राजकीय गणितं बदलू लागली आहेत. त्यात शिवसेनेचाच एक गट भाजपासोबत गेल्यामुळे यापुढील राजकीय घडामोडींविषयी अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे सरकारचं बहुमत सिद्ध झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या राजकीय महानाट्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत…

Read More