Headlines

‘बाळासाहेबांची शिवसेना’नाव मिळाल्यावरून थोरातांनी शिंदे गटाला मारला टोमणा, म्हणाले…

[ad_1] एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर विरोधकांकडून नेमके कोणते बाळासाहेब असा प्रश्न करून डिवचलं गेलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे. माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, असं मिश्किलपणे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. “बाळासाहेब थोरांतांची म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर…

Read More

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस कोणासोबत? नाना पाटोले यांनी थेट सांगितले; म्हणाले “आमचा हात…” | Congress will support Uddhav Thackeray in Andheri East by election says Nana Patole

[ad_1] निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमधील वाद आणखी तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पर्यायी निवडणकू चिन्हे तसेच पक्षाची नावे सादर केली आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला…

Read More

Now Eknath Shinde and his MLAs should stop saying we went for Hindutva Nana patole msr 87

[ad_1] भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचं सरकार पडणार असल्याचे अनेकदा सांगत होते. त्यांच्यासोबत भाजपाच्या नारायण राणेंसह अन्य काही नेत्यांकडूनही अशाप्रकारची विधानं केली जात होती. सरकार पडण्याच्या विविध तारखा सांगितल्या जात होत्या. अखेर शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार बाहेर पडले. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं….

Read More

शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…” | prakash ambedkar comment on vba alliance with shiv sena congress

[ad_1] शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत राज्यात नव्या सरकारची स्थापना केली आहे. तर उद्धव ठाकरे समर्थक, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी अद्याप कायम असून आगामी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडी कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे…

Read More

“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”; नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर | Congress Nana Patole on RSS Uniform BJP Central Government sgy 87

[ad_1] नागपूरचा गणवेश घातला की थेट संयुक्त सचिव होता येतं असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. देशात सध्या लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचं काम सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. बुलढाण्यातील भीमशक्ती कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी केलेल्या या टीकेची सध्या चर्चा असून, भाजपानेही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले…

Read More

“२०२४ जवळ येईल तेव्हा धक्के बसतील, खूप बॉम्बस्फोट दिसतील” | chandrashekhar bawankule comment on ncp congress shiv sena activist bjp joining

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आल्यानंतर राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपा असा सरळ सामना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी, काँग्रेस, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक मोठ्या संख्याने भाजपा आणि शिंदे गटात सामील होत आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. तर दुसरीकडे विरोधकांकडून या दाव्याचे खंडन केले जात…

Read More

ashok chavan claim on eknath shinde shivsena ncp congress alliance ashish shelar warns

[ad_1] २०१९मध्ये राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारवर अनैसर्गिक युती म्हणून सातत्याने भाजपाकडून टीका करण्यात आली. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केलीच कशी? असा सवालही उपस्थित करण्यात आला. यासंदर्भातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बुधवारी नांदेडमध्ये बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. अशोक चव्हाणांच्या त्या गौप्यस्फोटाचे पडसाद आज राज्यात उमटू लागले असून त्यावरून आता भाजपाकडून…

Read More

सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का? नाना पटोलेंची शिंदे-फडणवीस सरकारला विचारणा | Congress Nana Patole on appointment of Guardian Ministers Maharashtra Government sgy 87

[ad_1] राज्य सरकारकडून राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक-दोन नाहीतर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यानतंर विरोधक टीका करत असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? असा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांशी…

Read More

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, केरळमध्ये आदिवासींच्या प्रतिनिधींनी घेतली राहुल गांधींची भेट | rahul gandhi meets tribal community in kerala during bharat jodo yatra

[ad_1] आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी देशातील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान केरळ राज्यातील पलक्कड येथे असताना राहुल गांधी यांनी येथील अदिवासी समाजातील लोकांची भेट घेतली. तसेच त्यांनी या समाजातील विद्यार्थ्यांच्या अडचणी…

Read More