पक्ष मजबुतीसाठी राज्यात काँग्रेसचा कृती कार्यक्रम
[ad_1] मुंबई : राष्ट्रीय पातळीप्रमाणेच राज्यातही काँग्रेस संघटना कमकुवत झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता राज्यात १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्याच्या विविध भागांमध्ये पदयात्रा, जनजागृती केली जाणार आहे. अ. भा. काँग्रेस समितीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने शिर्डी येथे झालेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यभर केली जाणार…