Headlines

शेतातील अतिरिक्त पाण्यामुळे गावोगावी वाद

[ad_1] प्रदीप नणंदकर, लोकसत्ता लातूर :  शेतीमध्ये नव्या समस्या उग्र रूप धारण करत आहेत. गावोगावी शेताला जाण्याचा रस्ता नसल्यामुळे हिंसाचाराचे प्रसंग होत असत. त्यामुळे महसूल विभागाने लक्ष घालत ‘शेत तिथे रस्ता’ ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली व त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कमी कालावधीत अधिक पाऊस पडतो, त्यामुळे शेतात अतिरिक्त पाणी…

Read More