Chanakya Niti : वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!
[ad_1] Chanakya Niti : वाईट काळात दुसऱ्यांना मदत करणे याला माणुसकी म्हणतात, माणुसकी तीच असते, जी वाईट प्रसंगी पण शत्रूला पाणी देण्यास मदत कधीच नकार देत नाही. आचार्य चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणताही निर्णय हा वेळ, परिस्थिती, धर्म लक्षात घेऊनच घ्यावा. तसेच संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका, ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते… या…