Chanakya Niti: फक्त ‘या’ गोष्टी प्रत्येक संकटात ठरतील फायदेशीर
[ad_1] Chanakya Niti for good life : संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतंही संकट समोर आलं की प्रत्येक जण खचतो. पुढे काय होणार? अशी काळजी प्रत्येक व्यक्तीच्या मनात लागून राहते. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीति (Chanakya Niti) मध्ये जीवनात असणाऱ्या प्रत्येक टप्प्याबद्दल सांगितलं आहे. चाणक्य नीतीमध्ये पती, पत्नी, गुरु, राजा किंवा समाजातील इतर व्यक्ती कसे असावेत…