Headlines

बेरोजगारी, प्रेमसंबंध, नैराश्यातून सर्वाधिक आत्महत्या ; साडेसात हजार पदवीधरांनी मृत्यूला कवटाळले

[ad_1] अनिल कांबळे, लोकसत्ता नागपूर : विविध कारणांमुळे देशात आत्महत्या करणाऱ्या महिला व पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो. प्रेमसंबंध, बेरोजगारी, अनैतिक संबंध, कौटुंबिक कारण, विवाहबाह्य संबंध आणि नैराश्यातून सर्वाधिक आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) देशात…

Read More