Headlines

“महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, दहीहंडी पथकातील गोविंदाला १० लाखांचं विमा संरक्षण” मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय | inflation allowance increase 3 percent decisions taken in cabinet meeting by eknath shinde rmm 97

[ad_1] केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येणार आहे. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के इतका…

Read More

“उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतरही आदेश काढले” CM एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेत दावा, म्हणाले… | CM eknath shinde on uddhav thackeray cabinet meeting aid for farmers monsoon session rmm 97

[ad_1] महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरून शिंदे सरकारकर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी…

Read More

मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे सरकारने घेतले २ मोठे निर्णय; शेतकरी आणि मेट्रो-३ प्रकल्पासाठी…| eknath shinde devendra fadnavis cabinet meeting decision announced double help to flood affected farmers and 10 thousand crore to mumbai metro 2 project

[ad_1] राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-भाजपा सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि मुंबईतील मेट्रो-३ च्या कामासाठी लागणारा खर्च याबाबत राज्य सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही दुप्पट करण्यात आली आहे. तसेच मेट्रो-३ च्या कामासाठी १० हजार कोटी रुपये वाढवून देण्यात आले आहेत. तशी माहिती…

Read More

मविआ सरकारची शेवटची मंत्रीमंडळ बैठक बेकायदेशीर, औरंगाबादच्या नामकरणाचा निर्णय उद्या- एकनाथ शिंदे | eknath shinde announced renaming decision of aurangabad city will takes place in tomorrow cabinet meeting

[ad_1] औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. शिंदे सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे आणि भाजपाला लक्ष्य केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत सकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे…

Read More