Headlines

अमिताभ बच्चन आज अभिनेते नसते तर, मुंबईच्या रस्त्यांवर…

[ad_1] मुंबई : आज कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या देशात महानायक अमिताभ बच्चन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. फक्त देशातचं नाही तर, परदेशात देखील बिग बींच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. आज अमिताभ बच्चन म्हणजे बॉलिवूड असं म्हणायला हरकत नाही. बिग बींकडे आज प्रसिद्धी, मान, सन्मान सर्व काही आहे. पण हे यश मिळवण्यासाठी त्यांना आयुष्यात खस्ता खावा लागला. …

Read More

Dharmendra यांनी दिग्दर्शकाच्या पत्नीसमोर का ठेवली नोटांनी भरलेली बॅग?

[ad_1] मुंबई : अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल रोज एकतरी बतमी प्रसिद्ध होतेचं. शिवाय त्यांच्या चाहते फक्त भारतातचं नाही तर साता समुद्रपार देखाल आहेत. प्रत्येक कलाकाराला त्याच्या यशाचं ध्येय गाठण्यासाठी अनेक खस्ते खावे  लागतात. धर्मेंद्र यांनी देखील हा अवघड प्रवास केला आहे. या प्रवास त्यांना साथ मिळाली ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची. जेव्हा त्यांच्या ‘शोला…

Read More

रुग्णालयात बेडवर दिग्गज अभिनेत्रीने दिला आयुष्यातील अखेरचा शॉट

[ad_1] मुंबई : आयुष्याचं गणितचं वेगळं असतं. कधी काय होईल सांगता येत नाही. झगमगत्या विश्वात असे अनेक किस्से आहेत, जे फार कमी लोकांना माहिती आहेत, तर काही लोकांना याची कल्पना देखील नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकारांना आयुष्यात कितीही संकटांचा सामना करावा लागत असेल तरी कॅमेऱ्यासमोर कायम हसतमुख राहावं लागतं. प्रकृती ठिक नसेल तरी काम करावं…

Read More

घटस्फोटानंतर रजनीकांत यांच्या मुलीने पहिल्या पतीला दिलं उत्तर….

[ad_1] मुंबई : अभिनेता धनुष यानं त्याची पत्नी, ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबतचं आपलं वैवाहिक नातं संपुष्टात आल्याटी माहिती जाहीर केली. एका पत्रकाच्या माध्यमातून धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही आपण 18 वर्षांचा संसार मोडत असल्याचं सांगितलं. 18 वर्षांच्या सहवासानंतर, पालक म्हणून एकत्र आयुष्य जगल्यानंतर आता वाटा वेगळ्या झाल्याचं त्यांनी आपआपल्या पोस्टमधून म्हटलं.  अतिशय अनपेक्षितपणे या जोडप्याने विभक्त…

Read More

वडिलांची ‘ती’ अट, ज्यामुळे अमिताभ आणि जया अडकले विवाह बंधनात

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमधील बेस्ट कपल कोण? असा प्रश्नसमोर आला तर प्रत्येकाचं उत्तर महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन हेच असेल. कारण झगमगत्या विश्वात कधी कोणत्या नात्याचा अंत होईल, सांगता येत नाही. पण बिग बी आणि जया यांची जोडी गेले अनेक वर्ष चाहत्यांना कपल गोल्स देत आहेत. आजही त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से समोर येत…

Read More

ऐश्वर्यापासून कियारापर्यंत शरीरावर ‘या’ ठिकाणी अभिनेत्रींना तीळ, वाढवतं त्यांच सौंदर्य

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ज्या त्यांच्या अभिनयामुळे तर लोकप्रिय झाल्या, पण त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलं. बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्याचं रहस्य त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं तीळ. अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर असलेल्या तीळामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडली. जाणून घेवू अशा काही अभिनेत्रींबद्दल ज्यांच्या चेहऱ्यावर तीळ आहेत..  अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे….

Read More

सलमानला कधीचं ऐश्वर्यापासून दूर जायचं नव्हतं, पण…

[ad_1] मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे, ज्यामुळे माणसाला आनंद मिळतो, पण तेच प्रेम जण आपल्यापासून दूर झालं, तर वाट्याला येणार एकटेपण हे अत्यंत त्रासदायी ठरतो. दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘हम दिल दे चुके’ सिनेमात अशी वेळ अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या यांच्यावर येते. ‘हम दिल दे चुके’ सिनेमाची कथा नंदिनी,…

Read More

सलमान-कतरिनाचा सेटवरील खासगी फोटो समोर, चर्चांना उधाण

[ad_1] मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत डिसेंबर महिन्यात लग्न केलं. विकीसोबत लग्न होण्याआधी कतरिनाचं नाव अभिनेता सलमान खानसोबत देखील जोडण्यात आलं. एवढंच नाही तर सलमान आणि कतरिनाला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सलमान-कतरिना रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी चर्चा देखील रंगली होती. अशात सध्या ‘टायगर 3’ सिनेमाच्या सेटवरून दोघांचा एक फोटो तुफान…

Read More

गरीबीमुळे धुणीभांडी करणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचा खडतर प्रवास

[ad_1] मुंबई : आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा प्रत्येकाची असते पण आपल्या जिद्दीच्या बळावर ती इच्छा पूर्ण करणारे फार कमी असतात. अशाचं व्यक्तींपैकी एक म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शशिकला (Shashikala ). आज त्या आपल्यात नाहीत.. पण त्यांच्या कामामुळे आपल्याला प्रेरणा नक्कीचं मिळेल…  शशिकला यांनी गेल्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या यशस्वी करियरबद्दल अनेकांना  माहिती…

Read More