Headlines

congress maharashtra president nana patole criticized eknath shinde government on farmer suicide

[ad_1] राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. हे सरकार गरीबांच्या टाळूवरील लोणी खाणारं सरकार असल्याचा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे अत्यंत विदारक परिस्थिती आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या कृत्यामुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप पटोले यांनी केला. या कठीण काळात सरकारची साथ…

Read More