जेव्हा वाघा बॉर्डरवर लतादीदींनी घेतला पाकिस्तानात बिर्यानीचा आस्वाद…
[ad_1] मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने देशात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज लतादीदींच्या निधनाला 7 दिवस पूर्ण झाले, पण अद्यापही त्यांच्या जाण्याचं दुःख कोणी पचवू शकलेलं नाही. लतादीदींच्या आठवणीत नुकताचं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक कलाकारांनी दीदींच्या आठवणीतील किस्से शेअर केले. त्यातील एक म्हणजे जेव्हा दीदी वाघा बॉर्डरवर…