Headlines

Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या

[ad_1] Proper method of Aarti : भारतात हिंदू धर्मात पूजेच्या वेळी आरतीला विशेश महत्त्व आहे. आरती केल्याशिवाय पूजा पूर्ण संपन्न होतं नाही. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यांतील (Margashirsha Month 2022) गुरुवारी देवीची पूजा करण्यात येतं आहे. अशात गुरुवारी संध्याकाळी घटाची पूजा करुन आरती केली जाते. आरती झाल्यानंतर ताटावरून हात का फिरवला जातो? तर भक्त दिव्यावरुन हाथ फिरवून…

Read More

Google Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये ‘या’ सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search

[ad_1] Top Trending Google Most Searched People 2022 : हे वर्ष 2022 मध्ये अनेक गोष्टींसाठी गाजलं. राजकीय क्षेत्र पाहिलं तर सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो यात्रा'(Bharat Jodo Yatra) गाजतं आहे. तर गुजरात (gujarat election result 2022) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh Election Result 2022) कोणाचं राज्य येणार याची सगळ्यांना उत्सुकता…

Read More

Vastu Tips : दुसऱ्यांच्या ‘या’ गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट

[ad_1] Vastu Tips : घर असो वा ऑफिस असे अनेक जण असतात ते बिनधास्त दुसऱ्यांचा वस्तू वापरतात. यापैकी अनेक जण आपली वस्तू (things) जपून ठेवतात आणि इतरांच्या वस्तूचा वापर करतात. अनेकांना आपल्या वस्तू दुसऱ्यांनी वापरलेल्या आवडतं नाही. पण तरीदेखील नाही म्हणता येतं नाही. पण जर तुम्ही असं करत असाल तर आपल्या वस्तू इतरांना देऊ नये…

Read More

Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?

[ad_1] Amitabh Bachchan Crorepati stock : बॉलिवूडचे (Bollywood) बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. एकेकाळी कर्जात बुडालेले मेगास्टार आज करोडोंच्या घरात आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati ) या लोकप्रिय कार्यक्रमातून लोकांना करोडपती बनविणारे बिग बी करोडपती झाले आहेत. एक छोटीशी गोष्ट त्यांनी केली आणि आज…

Read More

Vastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य

[ad_1] Sun And Vastu :  जीवनात सकारात्मक वातावरण असलं तर तुमचं भाग्य प्रकाशमय होतं. जीवनात कायम एका प्रकाशाची गरज असते…म्हणजे तुमचं ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक उर्जा (Positive energy) हवी असते. जर तुमच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं आणि सकारात्मक असेल तर तुमचं कामात मनं रमतं. जर काम चांगलं झालं तर तुमचं भाग्य बदलतं आणि जर तुमचं भाग्य बदललं…

Read More

मोठी बातमी! मराठमोळ्या Ajinkya Rahane ला पुन्हा मिळालं कर्णधारपद

[ad_1] मुंबई : बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या मराठमोठ्या अजिंक्य रहाणेला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये. असं असूनही रहाणेची देशांतर्गत क्रिकेटमधील उंची कमी झालेली नाही. नुकतंच त्याने त्याच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी 2022 हंगामात 12 वर्षांनंतर पश्चिम विभागीय चॅम्पियन्सचं नेतृत्व केलं. तर आता पुन्हा एकदा रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली…

Read More