Headlines

bjp leader ashish shelar first reaction on Bhagat Singh Koshyari Controversial Statement spb 94

[ad_1] मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाकडूनही यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करत राज्यपाालांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे म्हटले आहे. हेही वाचा – “महाराष्ट्रात तेढ…

Read More