शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही फूट? आशिष शेलारांच्या विधानामुळे चर्चांना उधाण, म्हणाले “दुसऱ्या टप्प्यात…” | BJP Ashish Shelar Big Claim over Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Nana Patole sgy 87
[ad_1] ‘भारत जोडो’च्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले असतील असा गौप्यस्फोट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी ‘एबीपी माझा’ कट्ट्ट्यावर बोलताना हे विधान केलं आहे. काँग्रेसचे पहिल्या टप्प्यातील नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. आशिष शेलार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेनंतर आता…