Headlines

हजार कोटींचा सिनेमा? अनुराग कश्यप म्हणाला, ‘कधीच नाही…’

[ad_1] Anurag Kashyap : सध्याचा जमाना आहे तो म्हणजे हजार कोटींच्या सिनेमांचा. 1913 साली आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी झाली आणि त्यानंतर गेली शंभर वर्षात हिंदी सिनेमा हा प्रचंड बदलला आहे. त्यातून चित्रपटांची व्यावसायिक गणितंही प्रचंड बदलली आहेत. बॉलिवूडचं अर्थकारण आज इतकं बदललं आहे की त्याला काहीच तोड नाही. जसं म्हटलं की सिनेमा हा प्रचंड बदलला आहे….

Read More