Headlines

भ्रष्टाचार रोखण्यात रायगडचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठरतोय कुचकामी

[ad_1] शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यात रायगड जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असला तरी तो कुचकामी ठरत आहे, दाखल तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, ठाणे अथवा नवी मुंबईच्या पथकांची मदत घेण्याचा तक्रारदारांचा कल वाढतो आहे. तहसिलदार मिनल दळवी यांचे लाचखोरीचे प्रकरण याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या दोन वर्षात एकाही वर्ग एकच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे धारीष्ट रायगडच्या…

Read More