Headlines

सरकारमुळेच लाखो बालके कुषोषणाच्या विळख्यात! आठ रुपयात पोषण आहार देण्याचे सरकारला आव्हान | Maharashtra Governement malnutrition Anganwadi Kruti Samiti sgy 87

[ad_1] संदीप आचार्य राज्यातील अंगणवाड्यांमधील लक्षावधी बालके तसेच स्तनदा माता व गर्भवती महिलांना पुरेसा व सकस पोषण आहार देण्याची तरतूद न करून सरकारच कुपोषित बालकांची संख्या वाढवू पाहात असल्याचा घणाघाती हल्ला अंगणवाडी सेविका तसेच त्यांच्या संघटनांनी केला आहे. साधा वडापाव १५ रुपयांना तर एक कटिंग चहा ८ रुपयांना विकला जात असताना आठ रुपयात सकाळचा नाश्ता…

Read More