Headlines

बाळासाहेबांना का म्हणाले आनंद दिघे, ‘काय शिव्या द्यायच्या त्या द्या’; पण….

[ad_1] मुंबई : राजकारण हे माणसाला पूर्णपणे बदलणारं क्षेत्र आहे. विश्वास बसत नसेल तर या क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या कोणालाही तुम्ही ही बाब विचारू शकता. महाराष्ट्रानंही राजकारणाचा एक असा अध्याय पाहिला आहे, जिथं निस्वार्थ नाती- सलोखा आणि आपलेपणा राजकारणाहूनही वर्चस्व गाजवताना दिसला. (Dharmaveer Movie video) हा अध्याय होता, ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या कारकिर्दीचा. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब…

Read More