Headlines

भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, ‘काहीच नाही’

[ad_1] Amitabh Bachchan trolled over his tweet : काल वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला. यात भारतीय क्रिकेट टीम अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियानं भारताला 6 विकेटनं पराभूत करत विश्व कप जिंकला. भारत ही मॅच हरल्यानंतर अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलच ट्रोल करण्यात…

Read More