Headlines

“पितृपक्षामुळे अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही”, अजित पवारांच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले… | Chandrashekhar Bawankule answer Ajit Pawar over Pitrupaksha and Minister charge

[ad_1] “राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे,” अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “महाविकासआघाडीने त्यांच्या सरकारच्या…

Read More